08/04/2026
Admission in Full Swing
Hurry Up! Special Group Tuition also available.
School Section 8, 9 and 10 State Board . College Section 11and 12 Science and Commerce
School Section
CBSE , ICSE & SSC
5th, 6th,7th,
8th,9th and 10th
College Section
CBSE, ISC & HSC
11th &12th
COMMERCE/SCIENCE
MHT-CET
Commerce Degree Classes
BAF,BMS,BCom and BMM
All Years
08/04/2026
Admission in Full Swing
Hurry Up! Special Group Tuition also available.
05/02/2026
Admissions in Full Swing
29/05/2025
11th and 12th Commerce students grab the opportunity to get great grades from Result oriented Group Tuition
AASTHA TUTORIALS
Empowering Minds...
Attention
Tuitions
22/03/2025
Enrolment Process Ongoing
Group Tuition for Better Understanding and conceptual learning.
AASTHA TUTORIALS
EMPOWERING MINDS...
08/03/2025
International Women Day #
18/04/2024
Admissions in Progress
08/04/2024
Admissions in Full Swing
Gudi Padwa Offer
20% Scholarship on full payment of fees.
Offer only for 5 Days
Happy Holi 🌈
27/02/2024
मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत.
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके. अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
Follow
Pro. Vinayak Subhash Tate