25/04/2026
मुघल कालखंडात मुंबईचे महत्व वाढले होते कारण ती एक प्रमुख व्यापारिक केंद्र बनली होती. या शहरात अनेक मुगल बादशहांनी टाकसाळ चालवली, ज्यामुळे येथे नाणी तयार केली जात होती. या बादशहांमध्ये फारखासीआर, शहाजहान दुसरा, मोहम्मद शहा, अहमद शहा बादुर, आलमगीर II व शहा आलम दुसरा यांचा समावेश आहे व, आपण पाहू शकतो की नाण्यांवर #मुंबई ( بمبئی) असा फारसी भाषेत त उल्लेख आहे