You were born original. Don't die like A copy

  • Home
  • You were born original. Don't die like A copy

You were born original. Don't die like A copy IMPROVING 7/10 is far BETTER than.... IMPROVING 3/10...

08/03/2018

https://apalabidu.blogspot.in/2018/03/blog-post.html

नको जन्म स्री जातीचा अन्यायाच्या काळ रातीचा प्रेम कमी पण ओरडा जास्त जीवाला मिळे शांतता रास्त सतत कामात जीव तुटला ....

26/02/2018

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1164015057068126&id=100003789290657

स्वातंत्र्याच्या मलमाने, गुलामगिरिच्या जखमा भरल्या , परतंत्रातील गुलामाच्या , मतदारामध्ये वाटण्या झाल्या ... सत्.....

https://apalabidu.blogspot.in/2018/02/blog-post.html
19/02/2018

https://apalabidu.blogspot.in/2018/02/blog-post.html

शिक्षणाचं काय घेऊन बसलात राव, काय चाललं समजत नाही .... विषय कोणता किती वाढवायचा, प्रशासनाला कोणी सांगत ना...

30/09/2017

*रावण बनना भी कहां आसान...*

रावण में अहंकार था
तो पश्चाताप भी था

रावण में वासना थी
तो संयम भी था

रावण में सीता के अपहरण की ताकत थी
तो बिना सहमति परस्त्री को स्पर्श भी न करने का संकल्प भी था

सीता जीवित मिली ये राम की ही ताकत थी
पर पवित्र मिली ये रावण की भी मर्यादा थी

राम, तुम्हारे युग का रावण अच्छा था..
दस के दस चेहरे, सब "बाहर" रखता था...!!

महसूस किया है कभी
उस जलते हुए रावण का दुःख
जो सामने खड़ी भीड़ से
बारबार पूछ रहा था.....
*"तुम में से कोई राम है क्या ❓

13/09/2017
11/09/2017

* #विचारों_की_स्वतंत्रता_के_लिए*

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश....
उद्या तुम्ही, आम्ही किंवा अजून कोणीतरी..?
हे सर्व घडतंय आपल्यापुढे आणि आपण गप्प राहायचं?
भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे पण याची जपणूक होतेय का? याचं उत्तर खेदाने नाही असं आहे.

गौरी लंकेश या स्वतःची एक भूमिका असलेल्या पत्रकार होत्या. त्यांचे विचार अनेकांना पटत नसतीलही पण म्हणून त्यांची हत्या हे त्यांच्या विचारांचा प्रतिवाद नाही.

व्यवस्थेला प्रश्न विचारणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, सामान्यांची बाजू मांडणे हा पत्रकाराचा गुन्हा असेल तर आम्ही असे आणखी गुन्हे करायला तयार आहोत. आता हि लेखणी इथेच थांबणार नाही. व्यक्ती मारता येते परंतु त्याचा विचार नाही. एखाद्या व्यक्तीचे वा समूहाचे विचार पटत नाहीत म्हणून त्या व्यक्तीला, समूहालाच संपवायचं हे कुठल्याच संवेदनशील व विवेकी व्यक्ती समूहाच्या जीवंतपणाचे लक्षण नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचारांचा वारसा लाभलेल्या आपल्या देशात एका पाठोपाठ विवेकी लोकांच्या हत्या घडवून आणल्या जात आहेत. हा एक प्रकारे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे.
मित्रहो लोकशाही मूल्यांची जपणूक करताना आपण एक संवेदनशील नागरिक म्हणुन या अविचारी मानसिकतेचा विरोध करायला हवा. त्यासाठी आपणांस शांततामय मार्गाने एकञ येऊन अशा प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे.

07/08/2017

राखी बांधणारे हाथ

गर्भातच नष्ट करू नका

Happy Rakshabandhan
🙏🙏🙏🙏

Address

Shahu Nagar, Godoli, Satara

415002

Telephone

7757810351

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when You were born original. Don't die like A copy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share