OurStudy

OurStudy It's a small Effort to minimise your Efforts. All about competitive exam.

♦️केंद्रीय मंत्रिमंडळाचे गठन झाले आपल्याला, प्रश्न पडला असेल की, शपथविधीनंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार...
11/06/2024

♦️केंद्रीय मंत्रिमंडळाचे गठन झाले आपल्याला, प्रश्न पडला असेल की, शपथविधीनंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) व राज्यमंत्री असे पदांचे वाटप झालेले आहेत.

👆कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्यामध्ये नेमका फरक काय याबाबत माहिती👆

➖➖🚨

This week's reading.
08/10/2023

This week's reading.

Real face of Welfare State.Collector office Pune.Central building PuneProminent government offices are nearby.
06/10/2023

Real face of Welfare State.
Collector office Pune.
Central building Pune
Prominent government offices are nearby.

SSC schedule 2023
30/04/2023

SSC schedule 2023

11/11/2019

🌅हरितगृह वायू असेच उत्सर्जित होत राहिले, तर देशातील सरासरी तापमानात ४ अंश सेल्सिअसची वाढ होईल.
🌅परिणामी, उष्णतेमध्ये वाढ झाल्याने २१०० सालापर्यंत देशभरात दरवर्षी जवळजवळ १५ लाख लोकांचा मृत्यू होईल, तसेच अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे.
🌅उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील ६४ टक्के मृत्यू वाढत्या तापमानामुळे होतील, अशी भीती एका संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.
🌅टाटा सेंटर फॉर डेव्हलपमेंटद्वारे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोत करण्यात आलेल्या संशोधनानंतर ही बाब समोर आली आहे.
🌅या संशोधनात जागतिक तापमानवाढीचा आयुष्य आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?
या अभ्यास करण्यात आला आहे.
🌅जागतिक तापमानवाढीमुळे काही दशकांनी ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात येत असलेल्या उष्ण दिवसांचा सरासरी आकडा आठ पटीने वाढेल आणि हे प्रमाण ४२.८ टक्के एवढे होईल.
🌅२१०० सालापर्यंत देशातील १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरासरी तापमान ३२ अंशांपेक्षा अधिक असेल.
🌅वाढत्या तापमानाचा फटका साहजिकच नागरिकांच्या आरोग्याला बसेल आणि याचा परिणाम म्हणून मृत्यूच्या दराचे प्रमाण वाढेल.
🌅वाढत्या तापमानामुळे देशभरात वर्षाला १५ लाखांहून अधिक लोकांचा जीव जाईल.
🌅 दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, तापमानात वाढ होतच राहिली, तर २१०० सालापर्यंत समुद्राची पातळी एक मीटरने वाढेल, असे या संशोधनातून समोर आले आहे.
🌅पावसाळ्यातला जुलै महिना सर्वाधिक उष्ण असेल.
🌅जुलै महिन्यात जगभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे हा महिना पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. 🌅स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत मान्सूनच्या हंगामात सर्वाधिक वेळेस तीन अंकी पाऊस होण्याची नोंद या वर्षी झाली आहे.
🌅एवढा मोठा पाऊस होण्यास जागतिक तापमानवाढ, हवामान बदल कारणीभूत आहेत.
🌅मुंबईही धोकादायक यादीत
जागतिक तापमानवाढीसह वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे प्रशांत, हिंदी आणि अटलांटिक महासागरातील ३५ देश चिंतेत आहेत.
🌅 युनोच्या १९९६च्या अहवालात नमूद केले आहे की, सागरी पातळीतील वाढ सुरू झाली आहे. मुंबई, न्यूयॉर्क, शांघायसारखी शहरे धोक्यात आली आहेत.

संदर्भ : लोकमत

New Map of INDIA28States9UnionTerritories
01/11/2019

New Map of INDIA
28States
9UnionTerritories

  and Vatican city Bilateral RelationsVital information #
13/10/2019

and Vatican city Bilateral Relations
Vital information #

06/10/2019
Maharashtra
04/10/2019

Maharashtra

Address

Patas Taluka Daund District
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OurStudy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category