Indian water work association - raisoni. AMT

Indian water work association - raisoni. AMT Indian Water Works Association for student chapter

National seminar on e-water mangment=automation & SCADA system for water supply scheme
22/07/2016

National seminar on e-water mangment=automation & SCADA system for water supply scheme

20/07/2016
22/03/2016

Friends - Today is WORLD WATER DAY -
पानी की कीमत पहचानों
सीमित है पानी ये तुम जानो
पर्यावरण को अपना मानो
अपने दायित्वों को जानो.
वर्ना एक दिन आएगा
जब पानी ना बच पायेगा
धरती का हर एक प्राणी
पानी पानी चिल्लाएगा.
* Water, Water all around,
Save every drop that can be found!
Wasting water isn’t good,
So you never should.
Never let your taps run,
Turn them off as soon as you’re done.
Don’t waste time in the shower,
Your harvested water should be used on a flower.

18/03/2016

|| जाहिर आव्हान ||
आपणास सर्वाना नम्र आव्हान करण्यांत येते की गेल्या सतत चार वर्षापासून निसर्ग आपल्या वर जणू कोपलाच की काय? अस दिसून येत आहे. विधर्भ आणि मराठवाड़ा दुष्काळ व् पाणी टंचाई मुळे होरपळून निघत आहे..त्या मुळे आपण सर्वानी होळी साजरी करावी...... परंतु पाणी उधळण करुण नाई तर सुखी होळी खेळून!!!! Raindance सारखे पाण्याची उधळपट्टी करणारे कार्यक्रम निदान या वर्षी तरी खेळु नये.या सर्व परिस्थिति आपल्या ला समोर जाऊ न पाण्याची बचत करु...अपव्यय पाण्याचा वापर टाळु..!! व जल क्रांति चा महाराष्ट्र घडवुया......!!!

18/03/2016
11/01/2016

अमरावती जिल्हा जलयुक्त शिवाराची यशोगाथा
सायं.7-20 वाजता दुरदर्शनवर. जिल्हाधिकारी कार्यालय व अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहितपट तयार करण्यात आला असुन दि.11 जानेवारी रोजी सायं.7-20 वाजता दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हा माहितीपट प्रसारित होणार आहे.

पृथ्वीवर ७५% पाणी असले तरी १.२५% पाणीच पिण्यायोग्य आहे. यावरूनच मानवाने पाण्याचे मोल जाणले पाहिजे आणि पावसाचा प्रत्येक थ...
04/01/2016

पृथ्वीवर ७५% पाणी असले तरी १.२५% पाणीच पिण्यायोग्य आहे. यावरूनच मानवाने पाण्याचे मोल जाणले पाहिजे आणि पावसाचा प्रत्येक थेंब साठवला पाहिजे. समुद्रात वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरुवले पाहिजे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे. यामुळे पाणीटंचाई या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.
सध्याचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरू नये. बेसुमार वृक्ष तोड आणि झाडे लावण्याच्या बाबतीत उदासीनता , पाण्याचा अपव्यय ,हि कारणे पुरेशी आहेत. 'अति तीथे माती ' या म्हणीप्रमाणे माणसाचा अतिरेकच त्याचा विनाशाला कारणीभूत ठरत आहे. हे समजत असतानाही तो सावध होत नाही ,याला काय म्हणावे?
निसर्गाने दिलेल्या या धोक्याच्या घंटेने सावध झालेले एक गांव खटाव तालुक्यातील ‘जाखनगांव’ . सातारा, कोरेगाव पासून आग्नेय दिशेला 15 K M वर हे एक छोटेशे गांव, जिथे दुष्काळ बारा महिने होता. गावाने जलसंधारणमधून विकास केला. आता हे गांव शासनाच्या जागेत कोणताही मोबदला नसताना रोपटी जागवण्याचे प्रयत्न करत आहे.
या गावाने दुष्काळी झळा खूप सोसल्या आहेत, एक काळ असा होता की दिवाळी झाली की टँकरची मागणी करावी लगायची, व 35 लीटर पाणी पर घर दिले जात होते. पण आज तेच गांव जलसंधारण मधून परिपुर्ण बनले आहे व आता ते वृक्ष लागवडीकडे वळले आहे; मिळेल त्या जागी झाड लाउन ते जगवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आताची जागा शाषणाची आहे पण केवळ सामाजिक बंधीलकीच्या भावनेतून हे सुरु आहे, त्या गावकर्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच !
पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीतून मुरवून पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव जर स्वयंपूर्ण झाला तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही.
जाखन गावकर्यांचा आदर्श घेवून आपापल्या गावासाठी एकजूट झाले पाहिजे. शासनाच्याच मदतीची वाट पाहण्याएवजी आपण सुरुवातर करू शकतो. झाडे लावण्याच्या बाबतीत जागृत

Address

Amravati
AMRAVATI

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian water work association - raisoni. AMT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share